Author name: Admin

अखेर तापींची उचलबांगडी : राज्याच्या ग्राम विकास विभागाने काढले आदेश 

जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिगंबर लोखंडे यांची वर्णी  अकोला :- संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या महिला ग्राम सेविकेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या कालिदास तापी यांची उचलबांगडी करीत त्यांच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिगंबर लोखंडे यांची वर्णी लागली आहे. त्या संबंधी गुरुवारी ता. ११ जुलै रोजी राज्याच्या ग्राम …

अखेर तापींची उचलबांगडी : राज्याच्या ग्राम विकास विभागाने काढले आदेश  Read More »

अकोल्याच्या सीआयडी अधिकार्‍यांच्या वाहनाचा हायवेवर अपघात

स्टेअरिंगचा जॉईंट तुटल्याने घडली घटना; सुदैवाने बचावले अधिकारी गुरुकुंज मोझरी/प्रतिनिधी-अकोला येथून नागपुरकडे जाणार्‍या सीआयडी पोलीस वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावरील गुरुदेवनगर ग्रामपंचायतजवळ स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाला.अपघातात सुदैवाने वाहनातील २ अधिकारी व चालक हे सुखरूप बचावले.आज ९ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.सविस्तर असे की,बेलोरो गाडी क्रमांक श्प् ३०,प् ४५९ या पोलीस वाहनाने अकोला …

अकोल्याच्या सीआयडी अधिकार्‍यांच्या वाहनाचा हायवेवर अपघात Read More »

क्रीप्टो करन्सीच्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक

अकोल्यातील चार युवकांसह अमरावतीतील एका युवतीला ठोकल्या बेड्या अमरावती/प्रतिनिधी- शेअर मार्केट व क्रीप्टो करंसीत गुंतवणूक करीत मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अमरावती सायबर पोलिसांनी अकोल्यातील चार युवकांसमवेत अमरावती शहरातील एका युवतीला बेड्या ठोकल्या. या संपूर्ण प्रकरणाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या फिर्यादिला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मॅसेज करून शेअर …

क्रीप्टो करन्सीच्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक Read More »

सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील स्टॉलला आग : मोठी दुर्घटना टळली

सिग्नलिंग कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने विझवली आग वर्धा जनमाध्यम– वर्ध्यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील फलाट क्र. ४ वर रिलये रूमच्या लागुन असलेल्या मल्टीपर्पज स्टॉलला अचानक पहाटे चार वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीने रौद्ररूप घेत स्टॉलला आपल्या कवेत घेतले. सिग्नलिंग कर्मचाऱ्यांना आगीचे लोळ दिसताच त्यांच्या तत्परतेने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्यासाठी एस अँड टी कडे असलेल्या अग्निशामक …

सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील स्टॉलला आग : मोठी दुर्घटना टळली Read More »

सूर्याचे होणार परिवर्तन….!

‘या’ राशींचे उजळणार भाग्य मुंबई : वैदिक ज्योतिषात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्यदेवाच्या राशीमधील परिवर्तनामुळे (Surya Gochar) त्या राशीच्या व्यक्तीचे जीवन उजळू शकते. प्रत्येक ग्रह एका ठराविक कालानंतर संक्रमण करतात. त्यानंतर सर्व राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतो. इतर ग्रहांप्रमाणे सूर्यदेखील प्रत्येक महिन्यात राशीत (Horoscope) परिवर्तन करतो. जून महिन्यात देखील सूर्याचं संक्रमण होणार आहे. …

सूर्याचे होणार परिवर्तन….! Read More »

काँग्रेसचे बळवंत वानखडे बनले अमरावतीचे नवे खासदार

नवनीत राणा यांना अमरावतीतून मोठा धक्का;2.5 हजार लोकांनी दाबले NOTA बटण अमरावती/प्रतिनिधी-अमरावती लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानात भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांना त्यांच्या मूळ मतदारसंघात म्हणजेच अमरावती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. जिथे मतमोजणीच्या 16 फेऱ्यांनंतर नवनीत राणा यांना एकूण 73 हजार 54 मते मिळाली होती. मतमोजणीच्या 16व्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे …

काँग्रेसचे बळवंत वानखडे बनले अमरावतीचे नवे खासदार Read More »

पोस्टर लावणाऱ्या तीन युवकांना ट्रकने चिरडले

एकाचा जागीच मृत्यू दोन गंभीर;आज पहाटेची घटना वर्धा जनमाध्यम : ओडिसा येथील तीन युवक शहरातील निर्मल बेकरी चौकात पोलवर बॅनर लावत असताना भरधाव ट्रकने या तिघांना चिरडले त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले ही घटना मंगळवारच्या पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली, सुनिल बेहरा (१९) रा. मैदानकाल ओडिशा हा युवक जागीच ठार …

पोस्टर लावणाऱ्या तीन युवकांना ट्रकने चिरडले Read More »

उन्हामुळे बिहारमध्ये २० तर झारखंडमध्ये ५ जणांचा मृत्यू, ओडिशामध्येही १० जण मृत्यूमुखी

नवी दिल्ली: देशभरात उष्णतेचा कहर सुरू आहे. उन्हाळा इतका भीषण झाला आहे की लोकांचे बळी जाऊ लागले आहे. बिहार-झारखंड असो ओडिशा…अनेक राज्यांमध्ये उन्हामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. बिहारच्या अनेक ठिकाणी गुरूवारी पारा ४४ अंश सेल्सियसहून अधिक वर गेला होता. राज्यातील ३ जिल्ह्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद आरोग्य विभागाच्या माहितीनुसार भीषण उन्हामुळे १२ जणांचा मृत्यू …

उन्हामुळे बिहारमध्ये २० तर झारखंडमध्ये ५ जणांचा मृत्यू, ओडिशामध्येही १० जण मृत्यूमुखी Read More »

अप्पर वर्धा जलाशयावर आर्ली प्रजातींचे पक्ष्यांचा अधिवास

अमरावती/का.प्र. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अशा अप्पर वर्धा जलाशयावर दरवर्षी हिवाळ्यामध्ये विविध प्रजातीचे परदेशी पक्षी स्थलांतर करून भारतात उत्तर गोलार्धातून येतात. परंतु काही पक्षी -प्रजाती उन्हाळ्याच्या सुरवातीलाच विणीसाठी भारतात दाखल होतात. यामध्ये छोटा आर्ली व प्राच्य आर्ली हे पक्षी ऑस्ट्रेलियातून मध्यभारतामध्ये दाखल होतात . विशेष म्हणजे ते पूर्व आशियाई ऑस्ट्रेलियन फ्लाय-वे या मार्गाने स्थलांतर करतात …

अप्पर वर्धा जलाशयावर आर्ली प्रजातींचे पक्ष्यांचा अधिवास Read More »

जि.प. प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचा मृत्यू

दोन दिवसापासून शव क्वार्टर मध्येच… लेहेगाव/वार्ताहरयेथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा तिरपुडे यांचा अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवार ३० रोजी सकाळी ८च्या सुमारास ही घटना उजेडात आली. डॉ.सुषमा तिरपुडे हा एकट्याच आपल्या क्वार्टर वर राहत होत्या . मागील दोन दिवसांपासून त्या फोन उचलत नाही म्हणून चंद्रपूरच्या त्यांच्या एका पोहरकर …

जि.प. प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचा मृत्यू Read More »

Scroll to Top